कवी ग्रेस गेल्यानंतर
दु:खाच्या महाकवीने गाव सुखाचे गाठले रसिकही आता सारे कसे पोरके जाहले अभिव्यक्ती सामर्थ्याने केली मराठी श्रीमंत आशयाची आकाशाशी जणू
‘साहित्यामूलाग्र’ मधील कविता विभागात विविध विषयांवरील काव्यरचना प्रकाशित केल्या जातात. जीवन, निसर्ग, समाज, भावना आणि विचार यांचे सर्जनशील प्रतिबिंब येथे पाहायला मिळते.
दु:खाच्या महाकवीने गाव सुखाचे गाठले रसिकही आता सारे कसे पोरके जाहले अभिव्यक्ती सामर्थ्याने केली मराठी श्रीमंत आशयाची आकाशाशी जणू
काय सांगू गड्या तुले, याचं नशीब कसं फळलं, पोरीच्या नादात पोट्टं, पुरतं ‘यळं’ झालं! तिनं केलं ‘रीडिंग’ अन् यानं केलं
एक होता भालू नाव त्याचं कालू, तो होता गोलमटोल चालताना त्याचा जाई तोल! पोट होतं मोठं नाक त्याचं छोटं, शेपटी
तीन वर्षांचा काळ सरला, जणू स्वप्नच ते साजिरे, कधी रेशमी सुखाचे वारे, तर कधी अश्रूंचे काजवे. हातात हात गुंफून आपण,
धम्मसूर्या, तुम्ही धम्म दिला, अंधार सारा सरला, नव्या युगाचा, नव्या आशेचा, सूर्य नभी अवतरला. अस्पृश्यतेच्या शृंखला तोडूनी, दिला सुटकेचा श्वास,
भीमा तू होतास म्हणून, आम्ही आज आहोत तरी….. तू नसतास, तर तशीच पडून राहिली असती आम्हची कलेवर गावकुसाबाहेर आणि कुत्र्यानंही