कविता
‘साहित्यामूलाग्र’ मधील कविता विभागात विविध विषयांवरील काव्यरचना प्रकाशित केल्या जातात. जीवन, निसर्ग, समाज, भावना आणि विचार यांचे सर्जनशील प्रतिबिंब येथे पाहायला मिळते.
अगं तूच सांग ना…..
पाहून तुला पहिल्या नजरेत, येडं लागलं या मनाला अगं तुच सांग .., काय झालंय माझ्या मनाला..? प्रत्येक वेळेस तुझ्या
लोकशाहिचा हंबरडा
मूलतत्ववादी लोकांनी अमानुष्यपणे कत्तल केली लोकशाहीची .समानतेमधून उगवणा-या दिशांची! राजरोसपणे नाकारतात पूर्व दिशेला , अंधाराच्या डोक्याला पूज्य मानून
पाऊस आटलेला
आज असा कसा हा पाऊस आटलेला नजरेत प्रत्येकाच्या तो थेंब साठलेला कुठे शब्द ते गेले घन ओथंबुन येती मेघ प्रतिक्षेच्या
करणीय मेत्तसुत्त
शांती नव्हती भिक्षूंच्या चित्ताला वनात मिळाले ध्यानासाठी आलंबन सहन न होऊन कंटाळले त्रासाला चित्त अशांत असल्याने केले पलायन गौतम बुद्ध
मला कोणी समजून घेतलंच नाही
मनातील शब्द माझे ओठांवर आले नाहीत,भावनांचे अर्थ माझे कुणाला कळलेचं नाहीत. सर्वांसाठी झटतो,सर्वांसाठी जगतो, पण माझ्या वेदनांचे सूर कुणाला ऐकवले
दोघांच्या अंतरी
गावगंगेकाठी।दोघे बसायचे। आणि बोलायचे। मनातले।।१।। येणारे जाणारे। चोरून पाहत। आणि ठरवत। अपराधी।।२।। निर्विकार भाव। निष्पाप जिवांचे। उदक गंगेचे।जणू काही।।३।। एक









