कविता

‘साहित्यामूलाग्र’ मधील कविता विभागात विविध विषयांवरील काव्यरचना प्रकाशित केल्या जातात. जीवन, निसर्ग, समाज, भावना आणि विचार यांचे सर्जनशील प्रतिबिंब येथे पाहायला मिळते.

संसाराचा व्याप, जगण्यासाठीची धडपड आणि धनाच्या नशेवर भाष्य करणारी अर्थपूर्ण मराठी कविता – सुभाष पुं. डहाणे
कविता

व्याप

सोसता सोसवेना संसाराचा व्याप रिकामे ते माप आयुष्याचे !   आंधळ्या डोळ्यात आशेचा किरण रोजचे मरण जगण्यासाठी !   बरी

भूतकाळातील प्रिय व्यक्तीच्या आठवणी, तिचे हसणे-रुसणे, विरह आणि कवितेतून जपलेले प्रेम व्यक्त करणारी निलेश थाटकर यांची भावस्पर्शी मराठी कविता.
कविता

आठवणी

न सांगता मला तिचं हसणं आठवलं, न बघता मला तिचं रुसणं आठवलं. कसं विसरू मी तिच्या आठवणी, नसताना तिचं मला

पहिल्या नजरेत प्रेमात पडलेल्या प्रियकराच्या मनातील भावना, तिच्या रूपाचे आकर्षण, भेटीची ओढ आणि प्रेमातील संभ्रम व्यक्त करणारी तुषार अ. रडके यांची मराठी कविता.
कविता

अगं तूच सांग ना…..

पाहून तुला पहिल्या नजरेत, येडं लागलं या मनाला अगं तुच सांग .., काय झालंय माझ्या मनाला..?   प्रत्येक वेळेस तुझ्या

लोकशाही, समानता, संविधान, न्याय आणि मूलतत्त्ववाद यांवरील तीव्र सामाजिक भाष्य करणारी सुनीता इंगळे यांची मराठी कविता ‘लोकशाहीचा हंबरडा’.
कविता

लोकशाहिचा हंबरडा

  मूलतत्ववादी लोकांनी  अमानुष्यपणे कत्तल केली लोकशाहीची .समानतेमधून  उगवणा-या दिशांची‌!   राजरोसपणे नाकारतात पूर्व दिशेला , अंधाराच्या डोक्याला पूज्य मानून

पावसाची प्रतीक्षा, दुष्काळसदृश परिस्थिती, निसर्गाचा ऱ्हास आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश व्यक्त करणारी सुनील ढोकणे यांची मराठी कविता ‘पाऊस आटलेला’.
कविता

पाऊस आटलेला

आज असा कसा हा पाऊस आटलेला नजरेत प्रत्येकाच्या तो थेंब साठलेला कुठे शब्द ते गेले घन ओथंबुन येती मेघ प्रतिक्षेच्या

भगवान बुद्धांच्या करणीय मेत्तसुत्त मधील मैत्री, करुणा, समभाव आणि विश्वशांतीचा संदेश प्रभावीपणे मांडणारी डॉ. रोहित तळवलकर यांची मराठी कविता.
कविता

करणीय मेत्तसुत्त

शांती नव्हती भिक्षूंच्या चित्ताला  वनात मिळाले ध्यानासाठी आलंबन  सहन न होऊन कंटाळले त्रासाला  चित्त अशांत असल्याने केले पलायन गौतम बुद्ध

गरिबी, प्रेम, उपासमार आणि कुटुंबासाठी स्वतःच्या इच्छा जाळून जगणाऱ्या माणसाच्या संघर्षाचे चित्रण करणारी मराठी कविता
कविता

कामना

कशी ही जिंदगी गेली, गरिबीच्या सहाऱ्यावर, किती राहायचे आता, घरकुलाच्या भरवशावर तुफानी लाट प्रेमाची, कुठे घेऊन ही जाते, सखे तू

कविता

मला कोणी समजून घेतलंच नाही

मनातील शब्द माझे ओठांवर आले नाहीत,भावनांचे अर्थ माझे कुणाला कळलेचं नाहीत. सर्वांसाठी झटतो,सर्वांसाठी जगतो, पण माझ्या वेदनांचे सूर कुणाला ऐकवले

गावातील शांत नदीकाठी संध्याकाळच्या सोनेरी प्रकाशात दोन तरुण निवांत बसून मनमोकळ्या गप्पा मारत आहेत. सभोवताली हिरवीगार झाडे, मंद वाहणारे पाणी आणि प्रसन्न ग्रामीण वातावरण त्यांच्या निर्मळ, निष्पाप नात्याचे प्रतीक आहे.
कविता

दोघांच्या अंतरी

 गावगंगेकाठी।दोघे बसायचे। आणि बोलायचे। मनातले।।१।। येणारे जाणारे। चोरून पाहत। आणि ठरवत। अपराधी।।२।। निर्विकार भाव। निष्पाप जिवांचे। उदक गंगेचे।जणू काही।।३।। एक

Scroll to Top