‘भंगार’ या अशोक जाधव यांच्या स्व-कथनांच्या निमित्ताने..
साठोत्तरी कालखंडात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जनआंदोलनातून प्रेरणा घेत विविध जातीजमातीतील लेखक लिहिते झाले. त्यांनी आपल्या समाजाचं खर जगणं निर्भीडपणे मांडलं हे […]
विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवरील विचारप्रधान लेख या विभागात प्रकाशित केले जातात. लेखकांचे सखोल चिंतन आणि विश्लेषण येथे मांडले जाते.
साठोत्तरी कालखंडात डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या जनआंदोलनातून प्रेरणा घेत विविध जातीजमातीतील लेखक लिहिते झाले. त्यांनी आपल्या समाजाचं खर जगणं निर्भीडपणे मांडलं हे […]
शब्द, समाज आणि संवेदनांचा उत्सव प्रिय वाचकहो, साहित्यामूलाग्रचा हा अंक आपल्या हाती देताना मन अतिशय आनंदाने आणि समाधानाने भरून येते.
जगविख्यात ज्या सहा प्रज्ञापुरूषांची नावे आहेत, त्यापैकी एक असलेले नाव म्हणजे आपले आदर्श, प्रेरणास्त्रोत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर! अशा समृद्ध
मी १९७९ ला औरंगाबादला शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून वामनदादांना ट्राउजर-कुर्त्यातच पहात होतो. भरपूर उंची, गौर वर्ण, धारदार नाक, बोलके डोळे आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे समतापर्वच अौचित्य साधून जेएनयू अर्थात जवाहर नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील
कवी ‘कुसुमाग्रज’ म्हणतात, “समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खडू नका. दासी म्हणुनी पिटू नका व देवी म्हणूनही भजू नका”
*गोषवारा* : प्रस्तुत शोधनिबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांतून उगम पावलेल्या ‘आंबेडकरी कवितेचा’ आढावा घेण्यात आला आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात
‘दलित साहित्य’ ही संज्ञा आता वाचक- अभ्यासकांना आणि रसिकांना परिचयाची झाली आहे. ‘आंबेडकरवादी’, ‘बौद्ध साहित्य’, असे अनेक नावे त्याला