लोकांचा, लोकांसाठी, लिहिणारा गायक-कवी : वामनदादा कर्डक
मी १९७९ ला औरंगाबादला शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून वामनदादांना ट्राउजर-कुर्त्यातच पहात होतो. भरपूर उंची, गौर वर्ण, धारदार नाक, बोलके डोळे आणि
विविध सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि समकालीन विषयांवरील विचारप्रधान लेख या विभागात प्रकाशित केले जातात. लेखकांचे सखोल चिंतन आणि विश्लेषण येथे मांडले जाते.
मी १९७९ ला औरंगाबादला शिक्षणासाठी आलो, तेव्हापासून वामनदादांना ट्राउजर-कुर्त्यातच पहात होतो. भरपूर उंची, गौर वर्ण, धारदार नाक, बोलके डोळे आणि
डॉ. बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालय, अमरावती येथे समतापर्वच अौचित्य साधून जेएनयू अर्थात जवाहर नेहरू विद्यापीठ, दिल्ली येथील
कवी ‘कुसुमाग्रज’ म्हणतात, “समान मानव माना स्त्रीला, तिची अस्मिता खडू नका. दासी म्हणुनी पिटू नका व देवी म्हणूनही भजू नका”
*गोषवारा* : प्रस्तुत शोधनिबंधात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतिकारी विचारांतून उगम पावलेल्या ‘आंबेडकरी कवितेचा’ आढावा घेण्यात आला आहे. मराठी साहित्याच्या इतिहासात
‘दलित साहित्य’ ही संज्ञा आता वाचक- अभ्यासकांना आणि रसिकांना परिचयाची झाली आहे. ‘आंबेडकरवादी’, ‘बौद्ध साहित्य’, असे अनेक नावे त्याला
२६ जानेवारी १९५० रोजी स्वतंत्र भारताने संविधानसंस्कृतीचा अंगीकार केला आणि हा देश विश्वसंस्कृतीचा सभासद होण्याच्या
समाजाच्या प्रगतीचे मोजमाप हे ख-या अर्थाने महिलांच्या सुरक्षिततेत आणि सन्मानात दडलेले असते. महाराष्ट्रासारख्या प्रगतिशील राज्यात
निसर्गाची सर्वात सुंदर निर्मिती म्हणजे स्त्री व पुरुष. निसर्ग स्त्री व पुरुष या दोघांनाही महत्त्व देतो,