हूल
आज अभिरामच्या कंपनीत मुलाखत देणाऱ्यांची प्रचंड गर्दी होती. खरं तर कंपनीला फक्त दोन कर्मचाऱ्यांची गरज होती; पण अर्ज आले होते
या विभागात विविध सामाजिक, मानवी आणि कल्पनारम्य विषयांवरील कथा प्रकाशित केल्या जातात. ग्रामीण आणि शहरी जीवनाचे वास्तव, अनुभव आणि कल्पनाशक्ती यांचा संगम येथे दिसतो.
ती एक प्रसन्न सकाळ होती. घरात नेहमीसारखीच लगबग सुरू होती. विनय नुकताच उठून हॉलमध्ये खेळत होता. त्याची आई किचनमध्ये चहा-नाश्ता
राजाचा जल्म शे-हातला. जलमल्यापसून राजाला शहरं ज्या गतीनं इस्तारत गेली त्या गतीत राजाचं जीवनं बांधलं गेलं. घरची परिस्थिती अगदी बेतास
बोला आबा…… हप्ताभर दिसले नाही बॉ …… कुठं गायब झाले होते बावा….का लपले होते बुडीच्या धाकानं…..! बुडीचा धाक……! अजुनई थरर
कसला तरी भिसूर आवाज माझ्या कानी पडला. “तू येणार होतास काय झालं?” ‘हो !… येतोय, नेमकीच तर माझी मौत झाली.’
आठ दिवसातनी आमचा बाजाराचा एक दिवस. त्या दिवशी मोटारीत वज्जर धूम असते; अन् आजच्या बाजाराले तालूक्याले जायची